महाराष्ट्र
-
नवापूर नाशिक एस.टी. बस अन् ट्रकचा भीषण अपघात
धुळे-सुरत महामार्गावरील विसरवाडी गावाजवळ शेरे पंजाब हॉटेल समोर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नवापूर नाशिक एस.टी. बस अन् ट्रकचा भीषण अपघात…
Read More » -
वैनगंगा नदीच्या पात्रात चक्क मृतदेह पुरण्यात आलेत !
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीच्या पात्रात चक्क मृतदेह पुरण्यात आलेत. सावली, गडचिरोली तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आता…
Read More » -
स्टेट बँकेवर दरोडा, 17 लाखांची रोकड लंपास, मॅनेजरच्या मांडीवर कोयत्याचे वार
भरदिवसा ते ही सकाळी साडेनऊच्या सुमारास जळगावमधल्या स्टेट बँकेवर दरोडा पडल्याने जिल्हा हादरला आहे. चोरट्यांनी चाकूच्या धाकाने तब्बल 17 लाखांची…
Read More » -
अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार – एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस
अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार, अशी घोषणा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते अहमदनगरमधील चौंडी येथे…
Read More » -
बांगर यांनी लग्नाला हजेरी लावताच ‘पन्नास खोके एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरू
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची एका लग्न समारंभात चांगलीच गोची झाली. बांगर यांनी लग्नाला हजेरी लावताच ठाकरे गटाच्या…
Read More » -
चोर समजून तीन जणांना बेदम मारहाण, एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू
परभणी तालुक्यात मॉब लिंचिंगची घटना समोर आली आहे. परभणीतील उखळद गावात ग्रामस्थांनी चोर समजून तीन जणांना बेदम मारहाण केली. यात…
Read More » -
मंदिरात पुजारी अर्धनग्न नसतात का? त्यांनीही सदरा घालावा- छगन भुजबळ
महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरांमध्ये वस्त्र संहिता (ड्रेस कोड) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवी…
Read More » -
‘बीआरएस’चे शेतकरी प्रेम ढोंगी, सोलापुरात पाय ठेवू देणार नाही……
‘अबकी बार किसान सरकार’ हे ब्रीद घेऊन महाराष्ट्रात आलेल्या भारत राष्ट्र समिती या पक्षाचे शेतकरी प्रेम ढोंगी असल्याचे बोरामणी विमानतळ…
Read More » -
सोलापूर बाजार समितीला 2.63 कोटी घाटा
सोलापूर बाजार समितीला कांद्याच्या दरात घसरण झाल्याचा फटका बसला आहे. मागील वर्षी सोलापूर बाजार समितीला एकूण २५ कोटी २० लाख…
Read More » -
आता ‘स्वराज्य’ला बाहेर पडावे लागेल – छत्रपती संभाजीराजे
सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, त्यांची कामे करण्यासाठी आता ‘स्वराज्य’ला बाहेर पडावे लागेल, असे मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. स्वराज्य संघटनेचे…
Read More »