महाराष्ट्र
-
सावधान.! कॉल येताच बँक खात्यातून पैसे होणार गायब; जाणून घ्या काय आहे ‘हा’ संपूर्ण घोटाळा
Artificial Intelligence – आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे नाव प्रत्येकाने ऐकले असेलच. त्यामुळे लोकांचे जीवन खूप सोपे झाले आहे. परंतु यामुळे…
Read More » -
प्रकाश आंबेडकर म्हणाले,’जरा इतिहास सुधारून घ्या; मग कळेल, ओबीसीचा लढ्याचा जनक ‘मी’ आहे’
Prakash ambedkar – राज्य मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यास त्यांनी कडाडून विरोध केला आहे. मराठा…
Read More » -
पैसे पाठवण्यास लागणार ४ तास? ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी सरकारची मोठी तयारी
डिजिटल पेमेंटमधील फसवणूक थांबवण्यासाठी सरकार मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. दोन व्यक्तींमधील पहिल्यांदा होणाऱ्या व्यवहारातील विशिष्ट रकमेपेक्षाच्या अधिक रकमेच्या देवाणघेवाणीसाठी…
Read More » -
अवकाळीमुळे नुकसान झालेला शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचा आदेश
27 नोव्हेंबर, अजित मांढरे : राज्यात अनेक ठिकाणी गारपीटीसह पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. बळीराजा…
Read More » -
चुना लावला…! पांड्याचे मुंबईच्या ताफ्यात ‘हार्दिक’ स्वागत अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याबद्दल मागील काही दिवसांमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सर्वप्रथम हार्दिक मुंबई इंडियन्सच्या संघात जाणार असल्याची बातमी…
Read More » -
धर्मवीर 2 : CM शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला मुहूर्त.. मुख्यमंत्री म्हणाले,”आनंद दिघे हे कधीही..”
आनंद दिघे यांच्यावर आधारित ‘धर्मवीर’ (Dharmveer Movie) हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. प्रवीण तरडे (Pravin Tarade) दिग्दर्शित या…
Read More » -
अक्षता पडताच नवरदेवाने सुरु केला गोळीबार; नवरीमुलीसह तिच्या आई, बहिणीला ठार केलं अन् नंतर…
लग्नाची पार्टी सुरु असतानाच नवरदेवाने गोळीबार करत होणाऱ्या पत्नीसह एकूण चौघांना गोळ्या घालून ठार केलं. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडत…
Read More » -
बंडखोरांची घरवापसी! लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा भाजपत जाऊ शकतात 5,000 नेते, असा आहे बीग प्लॅन
भारतीय जनता पक्ष गेल्या काही दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या बंडखोरांची पुन्हा घर वापसी करत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा कार्यक्रम…
Read More » -
कौटुंबिक कलहाने बसला 1,500 कोटींचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क : मुंबई : वस्त्रोद्याेगापासून रिअल इस्टेटपर्यंत विविध क्षेत्रात दबदबा असलेली कंपनी रेमंडला कौटुंबिक कलहामुळे १३ नोव्हेंबरपासून १,५००…
Read More » -
Pimpri Chinchwad: गांजासह दुडा चुराची ‘झिंग’; उद्योगनगरीला अमली पदार्थाचा विळखा
पिंपरी : गुजरातमार्गे राजस्थानातून अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. यात अफूच्या ‘दुडा चुरा’ या अमली पदार्थाचे प्रमाण सर्वाधिक आहे. गांजापाठोपाठ या…
Read More »