#maharashtranews
-
क्राईम
घरमालकाचा 4 विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला; घटनास्थळी रक्ताचा सडा
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका घरमालकाने 4 विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला केल्याचे समोर आले आहे. यात विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.…
Read More » -
महाराष्ट्र
स्टेट बँकेवर दरोडा, 17 लाखांची रोकड लंपास, मॅनेजरच्या मांडीवर कोयत्याचे वार
भरदिवसा ते ही सकाळी साडेनऊच्या सुमारास जळगावमधल्या स्टेट बँकेवर दरोडा पडल्याने जिल्हा हादरला आहे. चोरट्यांनी चाकूच्या धाकाने तब्बल 17 लाखांची…
Read More » -
महाराष्ट्र
अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार – एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस
अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार, अशी घोषणा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते अहमदनगरमधील चौंडी येथे…
Read More » -
महाराष्ट्र
चोर समजून तीन जणांना बेदम मारहाण, एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू
परभणी तालुक्यात मॉब लिंचिंगची घटना समोर आली आहे. परभणीतील उखळद गावात ग्रामस्थांनी चोर समजून तीन जणांना बेदम मारहाण केली. यात…
Read More » -
राजकीय
राज्यातील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात वयाच्या 47व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…
Read More » -
राजकीय
नव्या संसदेच्या उद्घाटनाचे निमंत्रण व्हॉट्सअॅपवर आले- सुप्रिया सुळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्या संसदेचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, जुन्या संसदेच्या भिंतीही बोलक्या आहेत. तेथे महान लोकांनी…
Read More » -
क्राईम
टँकर व्यावसायिकाची गोळी झाडत हत्या…
मुंबई पश्चिम उपनगरातील कांदिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लालजी पाडा परिसरात गोळीबाराची घटना घडली. आज सकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी ही…
Read More » -
महाराष्ट्र
‘बीआरएस’चे शेतकरी प्रेम ढोंगी, सोलापुरात पाय ठेवू देणार नाही……
‘अबकी बार किसान सरकार’ हे ब्रीद घेऊन महाराष्ट्रात आलेल्या भारत राष्ट्र समिती या पक्षाचे शेतकरी प्रेम ढोंगी असल्याचे बोरामणी विमानतळ…
Read More » -
महाराष्ट्र
सोलापूर बाजार समितीला 2.63 कोटी घाटा
सोलापूर बाजार समितीला कांद्याच्या दरात घसरण झाल्याचा फटका बसला आहे. मागील वर्षी सोलापूर बाजार समितीला एकूण २५ कोटी २० लाख…
Read More » -
महाराष्ट्र
आता ‘स्वराज्य’ला बाहेर पडावे लागेल – छत्रपती संभाजीराजे
सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, त्यांची कामे करण्यासाठी आता ‘स्वराज्य’ला बाहेर पडावे लागेल, असे मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. स्वराज्य संघटनेचे…
Read More »