#latestnews
-
क्राईम
पोलिसांसमोर अतिकची भावासह हत्या…
तीन दशकांपासून दहशत असलेल्या प्रयागराज पश्चिम भागातच अतीक अहमदची भावासह निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांच्या ताब्यात असताना प्रसारमाध्यमांशी बोलतानाच दोघा…
Read More » -
राजकीय
डॉ.आंबेडकरांच्या मिरवणुकीत गेलेल्या खा.राहुल शेवाळे यांना जनतेने हाकलले, ठाकरे गटाचा दावा
मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या खासदार राहुल शेवाळे यांना गद्दार म्हणत शिवसैनिक व भीमसैनिकांनी पिटाळून लावले,…
Read More » -
महाराष्ट्र
पुणे-मुंबई महामार्गावर बस दरीत कोसळली…
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, 29…
Read More » -
राजकीय
अजित पवार अनेक वर्षांपासून अस्वस्थ, काहीही होऊ शकते – दादा भुसे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार अनेक वर्षांपासून अस्वस्थ आहेत. त्यामुळे काहीही होऊ शकते, असा दावा शुक्रवारी शिवसेनेच्या…
Read More » -
महाराष्ट्र
ठाकूर महिला बिडी कामगारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर दिनांक 12/4/2023 ठाकूर सावदेकर विडी कंपनीतील कर्मचारी व कामगारांचे समस्या सोडविण्याबाबत सुरु असलेल्या आंदोलना आणि प्रशासनाचे कोणतेही सूचना ठाकूर…
Read More » -
महाराष्ट्र
चंद्रकांत पाटलांवर अमित शहांची सक्त ताकीद…
बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, हे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
सलमानला 30 एप्रिल रोजी जीवे मारणार, पुन्हा सलमानला जीवे मारण्याची धमकी!
बॉलिवूडचा भाईजान अर्थातच अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला सतत जीवे मारण्याची धमकी दिली…
Read More » -
महाराष्ट्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या पाहणीसाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या पाहणीसाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर हजेरी लावली. त्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातल्या गावांची…
Read More » -
शैक्षणिक
ज्यांनी राममंदिराला विरोध केला त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले, आम्ही ही चूक दुरुस्त केली आहे -एकनाथ शिंदे
राम मंदिराला ज्यांनी विरोध केला, अशा विचारधारेच्या पक्षांसोबत उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले. मात्र, आम्ही ही चूक 7-8 महिन्यापूर्वी दुरुस्त केली,…
Read More » -
राजकीय
राज्यात वादळी पाऊस, गारपीट असताना राज्याचे सर्व मंत्रिमंडळ अयोध्येला गेले- शरद पवार
राज्यात वादळी पाऊस, गारपीट असताना राज्याचे सर्व मंत्रिमंडळ अयोध्येला गेले आहे. राज्याचे, देशाचे मुख्य प्रश्न सोडवण्यची दृष्टी ज्यांच्याकडे नाही, असे…
Read More »